सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या कारभाराचे या घटनेमुळे वाभाडे निघाले असून, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर तरी महावितरण आपल्या कारभारात सुधारणा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, भविष्यात अशा घटनांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.