5.3 C
New York
Sunday, November 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर, संगमेश्वर व गुहागर तालुक्यात पूरस्थिती; जगबुडीसह अर्जुना व कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात सलग पाच दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे आता गुहागर व राजापुर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. खेडमधील जगबुडी नदी व राजापुर तालुक्यातील कोदवली व अर्जुना नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासात गुहागर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in