जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडत नसल्याने भात लावण्याची काम रखडली आहेत. जिल्ह्यात ९० हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असून यापैकी केवळ २० टक्के क्षेत्रावर लावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.